-
भारतीय वेगवान गोलंदाज इशांत शर्मा नुकताच कसोटी क्रिकेटमध्ये ३०० बळी घेणारा देशाचा ६ वा तसेच तिसरा वेगवान गोलंदाज ठरला आहे.
ठळक मुद्दे
-
३२ वर्षीय इशांत शर्माने ९८ सामन्यांमध्ये हा मैलाचा दगड गाठला आहे.
-
इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत पहिल्या कसोटीच्या चौथ्या दिवशी डॅन लॉरेन्सला बाद करत इशांतने हा महत्वपूर्ण टप्पा गाठला आहे.
-
अनिल कुंबळे (६१९), कपिल देव (४३४), हरभजन सिंग (४१७), रविचंद्रन अश्विन (३७७) आणि झहीर खान (३११) हे ३०० बळींचा टप्पा पार करणारे अन्य भारतीय गोलंदाज आहेत.