-
१९८३ सालच्या क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे सदस्य असणारे माजी क्रिकेटपटू यशपाल शर्मा यांचे नुकतेच दुःखद निधन झाले आहे.
ठळक मुद्दे
-
३७ कसोटी आणि ४२ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्यांनी भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले होते.
-
१९७० आणि १९८० च्या दशकातील मधल्या फळीतील फलंदाज म्हणून ते प्रसिद्ध होते.