ठळक मुद्दे

  • ग्रामीण भागात स्वस्त एलईडी बल्ब देण्यासाठी भारत सरकारमार्फत 'ग्राम उजाला योजना' सुरू करण्यात आली आहे.

  • केंद्रीय ऊर्जा व नूतनीकरणयोग्य ऊर्जामंत्री श्री. राज कुमार सिंग यांनी सदर योजना सुरू केली आहे.