• स्वतःचा वन्यजीव कृती आराखडा मंजूर करणारे महाराष्ट्र हे नुकतेच भारतातील पहिले राज्य ठरले आहे.

ठळक मुद्दे

  • राज्य वन्यजीव मंडळाच्या (State Board for Wildlife - SBWL) १७ व्या बैठकीदरम्यान महाराष्ट्र सरकारने स्वतःचा वन्यजीव कृती आराखडा मंजूर केला आहे.

  • हा आराखडा २०२१-२०३० या पुढील १० वर्षांच्या कालावधीसाठी लागू केला जाईल.